

दोन वेडे एकदा गप्पा करत असतात त्यात...
पहिला वेडा म्हणतो भारतात फ़क्त पोष्टमनच का आहेत...पोष्टवूमन का नाहीत?
दुसरा वेडा म्हणतो: अरे त्याच काय आहे...! कारण ...की ...जर पोष्टवूमन पोष्टसेवेत भरल्या तर त्या डीलेव्हरीतच नऊ महीने लावतील म्हणुनच...!!
नमस्कार, जीवन हे अनेक तरंगाचे बनले आहे कधी हास्य तर कधी रुसवे-फ़ुगवे.. आणि खंर पहा..जेवणात नुसते रोज गोड असेल तर कसे वाटेल? अंदाज करा की भाजीत मीठं नसेल तर अळणीचं वाटणारं...म्हणून हास्य मेव जयते हे प्रत्येकाच्या जीवनातील भावतरंगाचे स्वछंद आणि लोभसं असं चित्रंण आहे त्यामूळे “हास्य मेव जयते” आपणा साठी एका मराठी ब्लाँगच्या रुपाने जीवनातील पचंपक्वानांच्या या अभिरुचीचा मनःपूर्वक आस्वाद आपणास घडवून देणार आहे. सचिन पाटील.



निवडणूका पुर्वीचा हा ऊष्ण आजार आहे...हा थांबायला एकच ऊपाय..तो म्हणजे निवडुन येणे..बस्स...
1 comments:
हसा आता...
Post a Comment