नमस्कार,
जीवन हे अनेक तरंगाचे बनले आहे कधी हास्य तर कधी रुसवे-फ़ुगवे.. आणि खंर पहा..जेवणात नुसते रोज गोड असेल तर कसे वाटेल? अंदाज करा की भाजीत मीठं नसेल तर अळणीचं वाटणारं...म्हणून हास्य मेव जयते हे प्रत्येकाच्या जीवनातील भावतरंगाचे स्वछंद आणि लोभसं असं चित्रंण आहे त्यामूळे “हास्य मेव जयते” आपणा साठी एका मराठी ब्लाँगच्या रुपाने जीवनातील पचंपक्वानांच्या या अभिरुचीचा मनःपूर्वक आस्वाद आपणास घडवून देणार आहे.
सचिन पाटील.
Wednesday, October 26, 2011
टीचर आणि सांता नावाचा विदयार्थी..
टीचर: सर्व विद्यार्थ्यांना म्हणतात ..." सर्वांनी आता निबंध लिहा..क्रिकेट वर...!
सर्व जण मग निबंध लिहिण्यात व्यस्त होते..मात्र सांताने काही शब्द लिहीले...!
"DUE TO RAIN, NO MATCH!"
2 comments:
Too good .
thanks... ashaji
Post a Comment